Tuesday, March 17, 2009

"मजबुरो ने मजबुअरो को खुदा बना लिया"

आज सगळीकडे आतंकवादी कारावाया फारच माना वर करायला लागल्या आहेत . नुकताच झालेला मुम्बंईवरील हल्ला विसरता येन्या सारखा नाही, रोज १ नविन संघटना जन्माला येते आणि आपल्याला त्यांच्या जिहाद नावाच्या विक्रुत मनोव्रुत्तीला दररोज सामोरे जावं लागत. हे आपले शेजारी कुत्रॆ ईथे येवुन उन्नमात माजवतात, ह्यांचा हा गोंधळ आटपुन झाल्या नंतर आपल्या आदरनीय राजकारन्यांना कळतं की सुरक्शा व्यवस्था कमी पडतं आहे ति वाढवायला हवी, मगं आपल्याला सगली कडे बंदुकधारी सॆनिक बघायला मिळतात जे आपलीच कसुन चॊकशी करतात, जनु आपनंच बोंम्ब घेउन फिरतोय असे. असो त्यांचा तरी काय दोश ते त्यांच काम कारतायेत. परंतु हि सुरक्शा वाढवली तरी हे परत येतात कसे, आता प्रत्येक शहरात, प्रत्येक चॊकात तर पोलिस येउ शकत नाही. म्हनुन आपल्यालाच प्रत्येक वेळेस सतक्र राहवं लागनार आहे. हो हे आपल्यालाच कराव लागनार आहे कारण आपल्या केंद्रात बसलेल्या नाकर्त्या राजकारन्यानं कडुन काही होइल याची आपेक्शा नाहि. होय आदरनिय या शब्दावरुन नाकर्ते या शब्दावर यावं लागलं कारण ज्याला-त्याला त्याची लायकी दखवुन देने गरजेच असतं, माहित पडलं उद्या हे आफजल गुरु बरोबर, कसाब ला हि माफं करतीलं, करतीलं कायं केलचं म्हनुन समजा, त्या आबु सालेम ला निवडनुकिचं तिकीट देनारे, हे कसले आलेत आदरनिय, एक ५ वर्ष थांबा अफजल गुरु हि तुम्हालां लोकसभेत दीसेल, मुसलमानी मतांसाठी चाललेलं हे घानेरड राजकारनं किती दीवसं सहनं करायच, काय हो, पकिस्तानी आणि आतंकवादी मुसलमानांना माफ करुन तुम्ही कोनत्या मुस्लिमांची मते मिळवण्याचा प्रयत्न करतायं, भारतीय मुसलमानाला हे कधीचं मान्यं नाहि , आणि नकोच आसायला. मुसलमानांना हि विनंति आहे कि त्यांनी भला मोठा मोर्चा लोकसभेवर न्यावा आणि मागणी असावी अफ़जल गुरुला फ़ासी, तरचं हा एकोपा जुळेलं .
परवा पुण्याच्या एम. जी. रोडवारीवरील कोहिनुर होटेल मधे चहा पितांना कानावर काही शब्द आलेत आणि आपोआपच बाजुलच्या टेबल वरील संभाषना कडे माझ लक्श गेलं, ते वाक्य असं होत कि "मजबुरोने मजबुरोको खुदा बना लिया" खरं म्हणजे कोहिनुर होटेल हे मुसलमांन साठी राखीव आहे कि काय आसं वाटत पहिल्या टेबल पासुन ते शेवट प्रर्यंत फक्त तेच, आणि त्याच ठिकाणि मि हे वाक्य ऎकलयं ते हि एका व्रुद्ध सुशिकक्शित मुसलमानाच्या तोंडुन, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ मला संपुर्ण संभाषन ऎकल्यावर कळला. त्यांचा अर्थ असा होता कि, ह्या आतंकवादी संघटनांचे म्होरके हे साले "आदत से मजबुर" आणि त्या ंच्यासाठी काम करनारे "गरीबी ऒर भुक से मजबुर". ही आहेत आमच्या हीदुंस्थातील मुस्लीमांच मतं, हो हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्याची गरीबी आणि भुक तर आपण दुर करु शकत नाही. ति दुर राहावी म्हणुन आपण आधीच त्यानां ५५ कोटी फ़ाळनीच्या वेळेस दिले होते, त्याचा त्यांनी काय वापर केला हे आपणं बघतोच आहोत, कश्मीर काय, कारगिल काय, आता तर थेट मुम्बंई पर्यंत येवुन पोहचलेत हे साले. तो मुश्शर्फ एथे एउन परत परत कारगिल होइल आशि धमकि देतो आणि आम्हि त्यला जामा मशिदित पोलिस संरक्शनात नेतो नमाज पठायला, या नपुंसक राजकारन्यांन मुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळतायेतं, तर आता वेळ आली आहे ह्यानां आपली म्हणजेच सामन्य जणतेचि ताकद दाखवायची,म्हणुन म्हणतो
हल्ला बोल.........................
जय हिंद, जय माहाराष्ट्र....