Sunday, September 27, 2009

अहींसावादी हींसा करतात तेव्हा?

अहींसेचे देवता मा. गांधी व त्यंच्यांच विचारांवर उभारलेला त्यांचा पक्ष कोग्रेस, हा यांचे विचार व अहींसावाद संपुष्टात आणतांना दिसतोय. कारण, अश्या भरपुर घटना या दीवसात आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याला आठवत आसेल तर काही महीन्याआधी सोनिया बाईंच्या सभेत विलासराव देशमुख व बांईन विरुद्ध काहींनी नारे बाजी केली तेव्हा त्यांना कार्यकर्त्यानी चांगलाच चोप दिला, व सोनिया बाई त्यांना चोप देवुन झाल्यावर म्हणाल्या "छोड दो उन्हे जाने दो", दुसरी घटणा झाली ति होती विलासरावांर त्यांच्या सभेत गोमुत्र फेकुन विरोध दर्शिविनार्या युवकासही चागंलाच चोपला होता. त्या नंतर आता राणे, सरवणकर यांनी निवडुक अर्ज भरायच्या दिवशी आदेश बांदेकर व त्यांच्या सहकारी शिवसॆनिकांबरोबर हातापायी केली, खरं पाहाता आचार संहीतेचा भंग राणेनी करुनही तेच वरचठ बोलत होते. तस पाहाता या फारच लाहान साहान घटना आहेत, कारण ईदींरा गांधींच्या हत्येच्या वेळी सगळ्यात जास्त सिख(सरदार) मारलेत ते या कोग्रेसनेच, आता परत एक घटना घडली

Thursday, September 24, 2009

विदर्भ म्हटलं कि ?

विदर्भ म्हटलं कि आठवत ते फक्त शेतक-यांची आत्महत्या, दुष्काळ, तपतं उन्हं,आणि कुपोषण. खरचं येवठ्यातच सामावलय का हो विदर्भ? नाही, जिच्या पोटी शिवबा जन्मला, जिच्या संस्कारामुळे त्याने महाराष्ट्र घडवला, ति जिजाऊ विदर्भाने दिली, अशिच एक विदर्भ कन्या जिने श्रिक्रुष्णाचा संसार फुलवला ती रुख्मिणिमाता, हे आणि या पेक्षाही ईथे बरचं काही आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक विभ्भिन्न अंग आहे. महाराष्ट्राचा पुर्व भाग व देशाच्या मध्यभागी आसलेला प्रदेश विदर्भ म्हणुन ओळखला जातो. विदर्भ हा दोन भागात विभागलेला आहे. नागपुर आणि अमरावती विभाग, नागपुर,अमरावती,अकोला ही विदर्भातील सगळ्यात मोठी महत्वाची शहरं आहेत. ही झाली विदर्भाची प्रार्थमिक माहीती, आता बघुया काय खास आहे विदर्भात?
विदर्भाचा इतिहास:
भगवान श्रीक्रुष्णाला भुरळ घालणारी त्यांची पट्टराणी माता रुख्मिणि ही विदर्भ कन्या, रुख्मिणि हरणाची ऎतिहासिक घटणा विदर्भातील उम्रावतीत(सध्याचे अमरावतीत) घडली, विदर्भातिल राजघराण्यांची वंशवाळ फार मोठि आहे. भिष्मक राजा त्याचा पुत्र दक्ष,त्यांचे वंशज बुद्धभानू हलदर,पछाकर,रिमुपमर्दन,चित्रसेन,भिम,दम्मनंद,भोज,क्रम आणि कौशिक हे भाऊ क्रम चा नातु भिष्मक व त्याचि मुलगी रुख्मिणि. त्यानंतर १८ व्या शतकातकाआधी नागपुर ही भोसल्यांची राजधानी होती. नंतर स्वातंत्रसग्रामातही विदर्भाने वेगळ स्थान बनवल. विदर्भातील सेवाग्राम गांधीवाद्यांसाठी राजधानी होती. स्वातंत्रा नंतर विदर्भ मुबंई महाराष्ट्रात विलिन झाला.
भौगोलिक:सातपुडाच्या पर्वत रांगा विदर्भा जवळ आहे पण मोठ्या प्रमाणात टेकड्या ईथे आढळत नाही. ऎथील मेळघाट जंगल व चिखलदरा हे प्रेक्षनिय स्थळे आहेत. चंद्रपुरातील ताडोबा जंगल सुद्धा पाहाण्या सारखं आहे. जगातील आश्चर्य असणारे खारं पाण्याच सरोवर बुलठाणा जिल्हात लोणार ईथे आहे. वैनगंगा हि सगळ्यात मोठि नदी आहे.

Wednesday, September 16, 2009

मला कसाब व्हायचंय

शिक्षक आम्हां विद्यार्थाना विचारायचे मोठे होवुन तुम्ही काय होणार कुनी म्हणे Doctor, कुनी Engineer, तर कुनी Lawyer, पण आज बघीतल तर या सगळ्यांपेक्षा जास्त कमाई, ईज्जत आणि Publicity या आतंकवाद्याना मिळत आहे, बघांना या लादेननी येवढ मोठ काम केल तरी तो आजुन मोकळा व येवठंच नाही तर त्यांच्या जिवनावर पुस्तके लिहली जातात, लादेनला सोडा, तो तर फार दुरचा माणुस आहे, आपल्या जावायाचचं बघा ना किती आरामात आहे तो सासुरवाडित. आपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावाई याच्या साठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाब ला जावाई म्हतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घि ति केवढी, तो सकाळी किती वाजता ऊठला, त्यानी काय नास्टा केला, तो काय जेवला, त्याने दिवसंभर काय केलं, कधी झोपला, येवठंच नव्हे तर त्याला शिखं आली तरी चार चार Doctor हजर, ईथे सामान्य माणुस आपली न्यायालयात खटला लढायला चागंला वकिल करता येत नाही म्हणुन खटला हरतो, पंरतु या कसाबला गरज नसतांनाही वकिल देण्यासाठी जिवाचं राणं केलंय, काही दळभद्री पुढाकार घेतांतही, कसाब सारख्यांच्याच बाबतीत बरा आठवतो यांना मानवाधीकार. म्हणुन म्हणतोय मला कसाब व्हायचंय,

Tuesday, September 8, 2009

हा अफजल असाच मेला हे त्रिकालाबाधित सत्य कुणीही नाकारू शकत नाही। आणि हे अफजल आसेच मारायला हवे । आणि मरायलाच हवे , आता बारी अफजल गुरुची आहे..............
पेटू दया रणसंग्राम............................
हल्ला बोल.......